कुठे गेले ते शब्द ?
जे फक्त तुझ्यासाठी जपून ठेवले होते...
पत्रापासून लांबवलेले आणि लेखणीच्या शाईतच गोठवलेले ......
आपल्या आठवणींची किंमत होते ते...
येणार्या विरहास माझी संगत होते ते....
जे फक्त तुझ्यासाठी जपून ठेवले होते...
पत्रापासून लांबवलेले आणि लेखणीच्या शाईतच गोठवलेले ......
आपल्या आठवणींची किंमत होते ते...
येणार्या विरहास माझी संगत होते ते....
आठवतय....
लांबूनच मी तुझी चाहूल ओळखायचो...
पैन्जण नसलेले पाऊल ओळखायचो...
तुझी गुलाबी गालातली मोहक खळी...
गजर्यातून हातावर ओघळलेली ती कळी...
मी काहीच विसरलो नाही....
लांबूनच मी तुझी चाहूल ओळखायचो...
पैन्जण नसलेले पाऊल ओळखायचो...
तुझी गुलाबी गालातली मोहक खळी...
गजर्यातून हातावर ओघळलेली ती कळी...
मी काहीच विसरलो नाही....
पण तू विसरलीस बहुतेक ...जाऊ दे...
माझ्याकडून शेवटची भेट आहेत हे ...
किमान ते तरी विसरणार नाहीस अशी अपेक्षा आहे......
जीभेच्या कोन्यात अडकले होते हे..
ओठातून निघण्यास घाबरले होते हे....
पण शेवटी आले.. नाही म्हणत म्हणत....
शेवटचे सांगतो... जा... गेलीस उडत........
eka kharya priyakarachi mansthiti janun achuk shabdat mandani kelyabddal abhinandan guruji...
ReplyDeleteanonymous mhane, maz naav lihi ki re.. sagar gore..
ReplyDeleteare tujhyaa samarth, pragalbh ani abhyaspurvak tippanitun kalatach ki tu sagar gore...thanks for the comment..
ReplyDeletetikdya mast ree
ReplyDeleteitake chan lihale ahes shevat paryent ani shevtcya lines vachun,poorn atmosphere ch change zhale
Fattee